ग्रामपंचायतीची उद्दिष्टे व कार्य

स्वच्छ, सुंदर आणि हिरवेगार गाव निर्माण करण्यासाठी विविध उपक्रम राबवणे.


महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानाच्या माध्यमातून दारिद्र्य निर्मूलन उपक्रम राबवणे.


इंदिरा आवास योजनेअंतर्गत निवारा आणि निवारा संबंधित सुविधा पुरवणे.


प्रशिक्षणाद्वारे विकास कार्यक्रमांतर्गत लोकप्रतिनिधींना सक्षम बनवून पंचायती राज व्यवस्थेचे बळकटी देणे.
Scroll to Top